लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने, पारदर्शकतेने व जनतेच्या हितासाठी काम करावे

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान विशेष कार्यशाळेत पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : सरपंच हा खऱ्या अर्थाने जनतेचा सेवक असून, गावाचे सर्वांगीण परिवर्तन घडवून आणणे ही त्यांची जबाबदारी आहे. गावाचा विकास हा जिल्ह्याच्या विकासाशी जोडलेला आहे, त्यामुळे लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने,…









