इंडिया मेरीटाईम वीक २०२५ अंतर्गत मेरी टाईम लीडर्स कॉन्क्लेव्ह ; प्रधानमंत्री मोदींची उपस्थिती

भारत जगासाठी सागरी उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील दीपस्तंभाची भूमिका निभावण्यासाठी सज्ज : ना. मोदी मुंबई : समुद्र ही केवळ सीमा नव्हे तर ती विकासाची संधी आहे, असे मानून छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी क्षेत्रावर भारतीय सामर्थ्याचा झेंडा रोवला होता. याच सामर्थ्याला…








