रत्नागिरीत कोविड निर्बंधात सवलत दिली तरी नियमांचे पालन आवश्यक : पालकमंत्री ॲड. अनिल परब
रत्नागिरी (प्रतिनिधी) : जिल्हयात कोविड स्थितीत सुधारणा झाली असल्याने राज्याप्रमाणेच जिल्हयात निर्बधात सवलत दिली जाईल, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री ॲङ अनिल परब यांनी दिली. १५ ऑगस्टचे मुख्य शासकीय ध्वजारोहण त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत…