आ. वैभव नाईक यांनी मेलेल्या गुरांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे प्रकार बंद करावेत
भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे यांचा खोचक सल्ला ; चिंदरमध्ये गुरे दगावलेल्या शेतकऱ्यांना मिळणारी मदत निलेश राणेंमुळेच मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील चिंदरमध्ये चाऱ्यातून विषबाधा होऊन ६३ पेक्षा जास्त गुरे मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच…